Crop Insurance | अर्रर्र..! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्यासाठी पहावी लागणार वाट; तब्बल ८४९ कोटींचा अग्रीम थकीत

Arrrr..! Drought-hit farmers may have to wait for advance crop insurance; As much as 849 crores in advance outstanding

Crop Insurance

Crop Insurance

Crop Insurance

राज्यात एकूण एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी Crop Insurance नोंदणी केली आहे. यापैकी ८४९ कोटी रुपयांची रक्कम २४ जिल्ह्यांतील २५ टक्के शेतकऱ्यांना अग्रीम स्वरूपात देण्यात यावी अशी मागणी आहे. मात्र, यापैकी केवळ १२१७ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. उर्वरित ७३२ कोटी रुपयांची रक्कम अद्यापही विमा कंपन्यांकडे अडकली आहे. याबाबत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नोटीस बजावली आहे. मात्र, विमा कंपन्या अद्यापही यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

कोण कोणत्या जिल्ह्यांना अग्रिम पिक विमा मिळणार याबाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.⤵️👇

यासंदर्भात बोलताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते राजन क्षीरसागर म्हणाले, “पंतप्रधान पीक विम्यातील त्रुटी दूर करण्यासाठी विमा कंपन्यांकडून रक्कम वसूल करण्यासाठी महसुली कायदा लावावा. तसेच, खरीप हंगाम हातचा गेल्यानंतर विमा मिळण्यात येणाऱ्या अडचणी कमालीच्या आहेत. त्यामुळे योजनेची पुनर्रचना करण्याची गरज आहे.” शेतकऱ्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

Crop Insurance 

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे यंदा महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याचा (Crop Insurance) लाभ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, एकूण रकमेच्या २५ टक्के रक्कम अग्रीम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती.

तुमच्या जिल्ह्यासाठी पिक विम्याची किती रक्कम मिळणार आहे हे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

शेतकऱ्यांच्या अग्रीम रक्कम खात्यात नाहीच..
मात्र, दिवाळी दोन दिवसांवर आली असतानाही अद्याप अग्रीम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात ८४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिसाकाठी ६३ हजार ८५४ शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. यासाठी ४०९ कोटी ५० लाख ९१ हजार २७६ रुपये विमा सुरक्षा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

शासनाने अग्रीम रक्कम मिळण्यासाठी पाऊले उचलणे आवश्यक
विमा कंपन्यांनी नुकसान मान्य करून भरपाई देण्याची तयारी दर्शविल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतरही रक्कम मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विमा कंपनीचे राहुल सनांसे यांच्याशी संपर्क करण्यात आला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची अग्रीम रक्कम मिळावी यासाठी शासनाने त्वरित पावले उचलण्याची मागणी होत आहे.

गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्रता कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत.

गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्रता कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत.

गाय गोठा योजनेचे लाभार्थी Gai Gotha Yojana Beneficiary महाराष्ट्र राज्यातील ...
पुढे वाचा
मिरची वरील थ्रिप्स नियंत्रण | मिरची पिकावरील थ्रिप्स

मिरची वरील थ्रिप्स नियंत्रण | मिरची पिकावरील थ्रिप्स

मित्रांनो थ्रिप्स हे बऱ्यापैकी सर्वच पिकांमध्ये आढळते. काही पिकांमध्ये याचे ...
पुढे वाचा
गुगल पे च्या नवीन युजर्स ना २१ ते 201 रुपयांपर्यंत कॅशबॅक.

गुगल पे च्या नवीन युजर्स ना २१ ते 201 रुपयांपर्यंत कॅशबॅक.

नवीन गुगल पे युजर्स साठी खास ऑफर जर आपले गुगल ...
पुढे वाचा
Instant 40k loan

मिळवा 40,000 रुपये तत्काळ कर्ज, झिरो CIBIL स्कोअरवर वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे?

आजच्या काळात आर्थिक गरजा वेगाने वाढत आहेत. अनेकदा आपल्याला अचानक ...
पुढे वाचा
सर्व कागदपत्रे मिळवा भारत सरकारच्या डिजीलॉकर वर

सर्व कागदपत्रे मिळवा भारत सरकारच्या डिजीलॉकर वर

DigiLocker ही एक भारत सरकार द्वारे विमोचित केलेली एक डिजिटल ...
पुढे वाचा
मोफत पिठाची गिरणी योजने साठी अर्ज कसा करावा‌.

मोफत पिठाची गिरणी योजने साठी अर्ज कसा करावा‌.

मोफत पिठाची गिरणी अर्ज कसा करावा मोफत पिठाची गिरणी योजनेचा ...
पुढे वाचा

Leave a Comment